मित्रांनो ह्या ब्लॉगमधील सुरूवातीचे लेख 2012 सालच्या दुष्काळावर आधारित 2013 साली मी लिहिले होते तिथपासून आजवर तंत्रज्ञान आणि भवतालच्या विश्वात बरेच मोठे बदल घडले पण दुर्दैवाने देशाच्या नशिबातील अवर्षणाच्या रेषा आजहि तश्याच आहेत. म्हणून ते लेख आजच्या परिस्थितीवरहि लागु पडतात हि खरी शोकांतिका आहे.